तीन हजार महिलांना कौशल्य विकासातून रोजगार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार
चंद्रपूर, दिनांक 22 : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ...
चंद्रपूर, दिनांक 22 : ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी’ ही महिलांचे महत्त्व सांगणारी म्हण आता जुनी झाली असून ...
पुणे,दि. 22 : 'कोरोना' बाधितांची संख्या कमी होत असली तरीही संकट अजून टळलेले नाही. 'कोरोना'चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांनी ...
पुणे, दि.22 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांची कामे 31 मार्चअखेर पूर्ण करण्यात यावी, ...
बीड,हिंगोली, अमरावती, वर्धा, जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण मुंबई, दि. २२ : राज्यात आज २८२ केंद्रांवर २१ ...
नाशिक दि. 22 : आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी ...
भारत निवडणूक आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी, 1950 रोजी झाली. तेंव्हा भारतामध्ये देशपातळीवरील मा. राष्ट्रपती, मा. उपराष्ट्रपती यांच्यासह भारतीय कायदेमंडळाचे ...
मुंबई, दि. 22 : थोर स्वतंत्रतासेनानी, मराठवाडा, हैदराबाद मुक्तीलढ्याचे प्रणेते, महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या संकल्पनेचे शिल्पकार स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री ...
मुंबई, दि. २२ : राज्यात बर्ड फ्लूमुळे नुकसान होणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांना मदतीचा निर्णय घेण्यात आला असून विविध टप्प्यांतील पक्ष्यांना वेगवेगळी ...
पुणे, दि. 22: ‘म्हाडा’च्या माध्यमातून सर्वसामान्यांना दर्जेदार आणि माफक दरात हक्काची घरे मिळवून देण्याचे काम सुरु आहे. 'म्हाडा’ची प्रक्रिया अत्यंत ...
ठाणे, दि. 22 :- प्रत्येकाला हक्काचा निवारा हवा असतो. पक्क्या घरात राहणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते ते स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!