सुलेखनकार अच्युत पालव यांचे ‘देवनागरी’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित
मुंबई, दि. 9 : भाषा व लिपीच्या बाबतीत भारत जितका समृद्ध आहे, तितका क्वचितच जगातील इतर कुठला देश आहे. अनेक ...
मुंबई, दि. 9 : भाषा व लिपीच्या बाबतीत भारत जितका समृद्ध आहे, तितका क्वचितच जगातील इतर कुठला देश आहे. अनेक ...
सांगली, दि. 09, (जि. मा. का.) : जुलैमध्ये आलेल्या अतिवृष्टी व महापुराने विविध घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये ...
सांगली, दि. ९ - पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ...
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.9: आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करता यावा यासाठी राज्यातील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात सर्व सुविधांनी ...
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि.9: स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडीतील बालकांना त्यांचा आहार वेळेवर मिळावा यासाठी रेलूताई वसावे होडीच्या सहाय्याने ...
मुंबई, दि. 9 : कर्नाळा व फणसाड अभयारण्य येथे येणाऱ्या पर्यटकांना अभयारण्यातील महत्त्वाच्या स्थळांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन मिळावे, पर्यटन मार्गदर्शक म्हणून ...
मुंबई, दि. 9 : आदिवासी समाजातील लोकपरंपरा, लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विधानसभा ...
नवी दिल्ली, दि. 9 : स्त्रियांनी कविता आणि आत्मकथनपर साहित्य भक्कमपणे उभे केल्याचे मत, लेखिका डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी ...
मुंबई, दि. ९ : भायखळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) 29 ट्रेडसाठी 1 हजार 500 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. दहावी ...
मुंबई, दि. 09 : मोहरमनिमित्त विविध ठिकाणी मुस्लिम बांधवांतर्फे वाझ/मजलीस तसेच मातम मिरवणुका आयोजित करण्यात येतात. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!