भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करा – पालकमंत्री यशोमती ठाकूर
अमरावती दि 11: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज ...
अमरावती दि 11: अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून भरपाईचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज ...
अमरावती, दि. १२ : कोविड प्रादुर्भावात जिल्ह्यातील अनेक कुटुंबियांनी प्रमुख कर्ता व्यक्ती गमावला. अनेक कुटुंबांचा आधार तुटलेला आहे. या महिलांना ...
नाशिक, दि. 11 - राज्यात अतिवृष्टीमुळे दुर्दैवी घटना घडत आहेत. दुर्दैवाने काही ठिकाणी अल्प पाऊस असून धरणसाठादेखील कमी आहे. तर ...
मुंबई, दि. ११ - जलस्त्रोत, नदी, पर्वत व जंगले यांच्याप्रति भारतीय लोकांमध्ये अनादी काळापासून पावित्र्याची व आदराची भावना होती. मात्र ...
मुंबई दि. ११ – साकीनाका येथे महिलेवर झालेला निर्घृण बलात्कार आणि त्यानंतर तिचा झालेला मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना असून ...
नागपूर, दि. 11 : पशुवैद्यकीय चिकित्सालयीन संकुलामुळे प्राण्यांच्या आरोग्य विषयक शस्त्रक्रिया व औषधोपचाराची सुविधा मिळणार आहे. त्याचबरोबर नागपूरसह छत्तीसगड, मध्य ...
जळगाव, दि. 11 (जिमाका वृत्तसेवा) : चाळीसगाव शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण ...
संगमनेर तालुक्यात सात गावांमध्ये १००% ‘ई-पीक पाहणी’ ची नोंद शिर्डी, (उमाका वृत्तसेवा) दि. 11 :- राज्य शासनाने ऑनलाईन प्रणालीला ...
नाशिक दि. ११ सप्टेंबर २०२१ - कोरोनाच्या काळात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली असताना सर्वांच्या सहकार्यातून अथक प्रयत्नातून मुबलक ऑक्सिजन पुरवठा ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!