राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४५ टक्के मतदान            

0
9

 मुंबईदि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी चौथ्या टप्प्यात आज दि.१३ मे २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून मतदान सुरु झाले आहे. चौथ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.४५ टक्के मतदान झाले आहे.

 एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे…

नंदुरबार  – ८.४३ टक्के

जळगाव  – ६.१४ टक्के

रावेर    – ७.१४ टक्के

जालना   – ६.८८ टक्के

औरंगाबाद  -७.५२ टक्के

मावळ  – ५.३८ टक्के

पुणे  – ६.६१ टक्के

शिरूर – ४.९७ टक्के

अहमदनगर -५.१३ टक्के

शिर्डी  – ६.८३  टक्के

बीड  – ६.७२ टक्के

 

0000

संध्या गरवारे/ वि.सं.अ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here