लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान

0
8

मुंबई, दि.१३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात आज सकाळपासून मतदानाला सूरुवात झाली असून दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले आहे.

चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

नंदुरबार – ३७.३३ टक्के
जळगाव- ३१.७० टक्के
रावेर – ३२.०२ टक्के
जालना – ३४.४२ टक्के
औरंगाबाद – ३२.३७ टक्के
मावळ -२७.१४ टक्के
पुणे – २६.४८ टक्के
शिरूर- २६.६२ टक्के
अहमदनगर- २९.४५ टक्के
शिर्डी -३०.४९ टक्के
बीड – ३३.६५ टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here