राज्यात चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान

0
9
मुंबई, दि. १३ : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदान  प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ५९.६४ टक्के मतदान झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली.
चौथ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
नंदुरबार –  ६७.१२ टक्के
जळगाव –  ५३.६५ टक्के
रावेर – ६१.३६ टक्के
जालना – ६८.३० टक्के
औरंगाबाद  – ६०.७३ टक्के
मावळ – ५२.९० टक्के
पुणे – ५१.२५ टक्के
शिरूर –  ५१.४६ टक्के
अहमदनगर –  ६२.७६ टक्के
शिर्डी – ६१.१३ टक्के
बीड – ६९.७४ टक्के
                        0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here