रविवार, जानेवारी 24, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे रास्त भावाने मिळावे

Team DGIPR by Team DGIPR
एप्रिल 24, 2020
in जिल्हा वार्ता, जालना
1 min read
0
शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे रास्त भावाने मिळावे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – पालकमंत्री राजेश टोपे

जालना, दि. 24 – शेतकऱ्यांना पेरणीसाठी देण्यात येणाऱ्या बि-बियाण्यांच्या वाणाचा दर्जा उत्तम राखण्यात यावा.  शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे रास्तभावाने मिळतील, याची दक्षता घेण्यात यावी.   खतांचा अथवा बि-बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री. टोपे बोलत होते.

व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र पवार, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, उपसंचालक विजय माईनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले, राज्याचं संपूर्ण अर्थकारण हे शेतीवरच अवलंबून आहे.  शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारे बि-बियाणे खते, औजारे आदी साहित्य मुबलक प्रमाणात मिळावे.  शेतकऱ्यांना पेरणीसाठी कर्जाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते.  गत तीन वर्षामध्ये दिलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी प्रमाणात पीककर्जाचे वितरण करण्यात आले असल्याने यावर तीव्र नाराजी व्यक्त करत यावर्षामध्ये ठरविण्यात आलेले 1120 कोटी रुपयांचे उद्दिष्ट वाढवून ते 1500 कोटी रुपये करण्याच्या सूचना करत दिलेले उद्दिष्ट हे शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे. ज्या बँका दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात असमर्थ ठरतील अशा बँकांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात शेतकऱ्यांना वीज पुरवठ्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत आहेत.  शेतकऱ्यांना मुबलक वीज पुरवठ्यासाठी विद्युत विभागाने आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना करत टंचाईच्या काळामध्ये आवश्यकता असेल त्या ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मागणीनुसार टँकरद्वारे पाणी पुरवठा तसेच टंचाईबाबतच्या उपाययोजना राबविण्याचे अधिकार उप विभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून पाणीपुरवठ्यासंदर्भात एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस विकला गेला पाहिजे.  यासाठी जिल्ह्यात आवश्यकतेनुसार कापूस खरेदी केंद्रे सुरु करण्यात यावीत.  तसेच जिल्ह्यातील मोसंबी, द्राक्ष यासह फळे विक्रीसाठीही मार्केट उपलब्ध होणे गरजेचे असून यासाठी मार्केट सुरु करण्याबाबत पालकमंत्र्यांनी निर्देश दिले.

लॉकडाऊनच्या काळामध्ये केशरी शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून केशरी शिधापत्रिका धारकांनाही ८ रुपये व १२ रुपये किलो दराने गहू देण्याबाबत सूचना देण्यात आल्याआहेत.  जिल्ह्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देत प्रत्येक गरजूला धान्याचे वितरण करण्यात यावे. धान्याचा काळाबाजार करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांची गय न करता त्यांच्यावर कडक कारवाईचे निर्देशही पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

देशासह राज्यावर कोसळलेल्या या राक्षसरुपी संकटाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज असून नागरिकांनी आपल्या घरातच राहून या आजारावर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनीही खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीच्या अनुषंगाने उपयुक्त अशा सूचना केल्या.बैठकीस सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Tags: खतेबि-बियाणे
मागील बातमी

रमजाननिमित्त अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिल्या शुभेच्छा

पुढील बातमी

दानशूरांची वारी, वंचितांच्या दारी !

पुढील बातमी
दानशूरांची वारी, वंचितांच्या दारी !

दानशूरांची वारी, वंचितांच्या दारी !

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 14,433
  • 6,273,695

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.