रविवार, जानेवारी 24, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूदर कमी झालाच पाहिजे – पालकमंत्री राजेश टोपे

Team DGIPR by Team DGIPR
जुलै 13, 2020
in जिल्हा वार्ता, जालना
1 min read
0
कोरोनामुळे वाढत चाललेला मृत्यूदर कमी झालाच पाहिजे – पालकमंत्री राजेश टोपे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

 जालना   दि. 13  (जिमाका)   :-  जालना जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे मृत्यूचा दर वाढला असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. जिल्ह्यातील हा मृत्यूदर कमी झालाच पाहिजे यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच खाजगी डॉक्टरांनी कोविड रुग्णालयात त्यांची सेवा देणे बंधनकारक केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्व शासकीय वैद्यकीय अधिकारी तसेच खाजगी डॉक्टर यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री.टोपे बोलत होते.

यावेळी आरोग्य सभापती कल्याणराव सपाटे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्‍हा परीषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, संचालक आरोग्य सेवा पुणे श्रीमती अर्चना पाटील, महात्मा  ज्योतिबा फुले जन आरोग्य विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे, उपसंचालक आरोग्य डॉ. लाळे, आसीएमआरचे सदस्य डॉ.  सुभाष साळुंके,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड,डॉ. संजय राख, डॉ. बळीराम बागल, डॉ. मोजेस, डॉ. प्रदीप हुसे, डॉ. साबळे,  डॉ. जेथलिया,डॉ. आदिनाथ पाटील,डॉ. रितेश अग्रवाल यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. टोपे म्हणाले,  कोरोनामुळे बाधित झालेल्या  व्यक्तींचे  लवकर निदान  झाल्यास  त्यांच्यावर तातडीने उपचार करणे शक्‍य होऊन यामुळे मृत्यूचा  दर निश्चितच कमी होईल. यासाठी केवळ अर्ध्या तासांमध्ये अहवाल देणाऱ्या अँटिजेन तपासण्या वाढविण्यात येत असून जिल्ह्यातील नामांकित असलेल्या खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांची सेवा सात दिवस कोविड रुग्णालयास देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना रेमडिसिव्हिर औषधा बरोबरच पीपीई किटही उपलब्ध करून देण्यात येत आहेत.  जालना शहरामध्ये सध्या लॉकडाऊन सुरू असून यामुळे कोरोना विषाणूची साखळी तुटण्यास मदत होणार असल्याचे सांगत रुग्णांचा शोध, तपासणी व उपचारावरही भर देण्यात येत असून येणाऱ्या काळात जालन्यामध्ये कोरोना बाधितांचा वाढत चाललेला आकडा व मृत्युदरही निश्चित कमी होईल, असा विश्वासही पालकमंत्री श्री .टोपे यांनी यावेळी व्यक्त केला.

जालना शहरामध्ये ज्यांना मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार असलेल्या  60 वर्षावरील 13 हजार व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यांचे ब्लड प्रेशर, ऑक्सिजनची पातळी, रक्तामधील साखरेचे प्रमाण दैनंदिन तपासणीसाठीचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असल्याचे सांगत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जिल्ह्यातील 3 ते 4 रुग्णालयाचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देत जिल्हा सामान्य रुग्णालयाचे रूपांतर कोविड रुग्णालयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरातील स्त्री रुग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधीही मंजूर करण्यात येणार असल्याचे श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.

Tags: मृत्यूदर
मागील बातमी

राज्यात कोरोनाच्या साडे तेरा लाख चाचण्या – आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुढील बातमी

मुंबईत चंदनवाडी येथे दक्षता पथकामार्फत ९ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढील बातमी
मुंबईत चंदनवाडी येथे दक्षता पथकामार्फत ९ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

मुंबईत चंदनवाडी येथे दक्षता पथकामार्फत ९ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 13,560
  • 6,272,822

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.