रविवार, जानेवारी 24, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Team DGIPR by Team DGIPR
ऑक्टोबर 19, 2020
in भंडारा, जिल्हा वार्ता
1 min read
0
लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

भंडारा दि. 19 : माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांच्या प्रत्यक्ष तपासणीवर भर देण्यात यावा. कोरोना संसर्गजन्य आजार असून नागरिकांच्या मनात कोरोना विषयी भीतीचे वातावरण आहे. कोरोना हा महाभयंकर नसून केवळ आजार आहे. त्यामुळे प्रशासनाने जनजागृतीच्या माध्यमातून लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर करावी, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. लाखनी येथे आयोजित कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. तहसिलदार मलिक विराणी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन पानतोडे, गटविकास अधिकारी जाधव, उपविभागीय कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे  व अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

लाखनी तालुक्यात शहरी व ग्रामीण मिळून 649 कोविड रूग्ण असून त्यापैकी 553 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या क्रियाशील रूग्ण 88 असून 75 रूग्ण गृह विलगिकरणात आहेत. 8 रूग्ण कोविड केअर सेंटरमध्ये असून 5 भंडारा येथे आहेत. लाखनी तालुक्यातील मृतांची संख्या 8 एवढी आहेत. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत 1 लाख 29 हजार 316 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 117 व्यक्ती आयएलआय संक्रमित आढळून आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी लाखनी तालुक्यातील 80 गावांना ग्राम भेटी दिल्या. लाखनी प्रशासनाने ग्राम भेटीचा अभिनव उपक्रम राबविला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत नागरिकांच्या तपासणी सोबतच कोरोना विषयी त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करण्यावर भर देण्यात यावा, अशा सुचना नाना पटोले यांनी केल्या. नागरिक आजार अंगावर काढतात ही बाब योग्य नसून सर्दी, ताप, खोकला, घसा खवखव करणे, तोंडाची चव जाणे असे लक्षणं आढळताच तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. तपासणीला उशीर झाल्यास धोका वाढून मृत्यू ओढवू शकतो, ही बाब लक्षात घेता नागरीकांनी स्वयंस्फुर्तपणे तपासणी करून घ्यावी. सध्या सण उत्सवाचा काळ असून या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी मास्क हेच कोरोनावर औषध असून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

 

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी उत्तम उपाययोजना करणाऱ्या गावांना बक्षिस- पुरस्कार देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा अशी सुचना विधानसभा अध्यक्षांनी मांडली. सध्या दुर्गा उत्सव सूरू असून या निमित्ताने कोरोना मुक्तीसाठी वेगळे प्रयत्न करणाऱ्या गावांचा यात समावेश करता येईल असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागासाठी कोरोनाचा अलर्ट असून सतर्कता बाळगावी. मास्कचा वापर, साबनाने नियमित हात धूणे व सुरक्षित अंतर या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन प्रत्येकाने करावे असे आवाहन त्यांनी केले.

000

Tags: कोरोना
मागील बातमी

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा खात्मा करणाऱ्या पोलीस यंत्रणेला गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंनी दिली शाबासकीची थाप

पुढील बातमी

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पिंपळशेंडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

पुढील बातमी
पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पिंपळशेंडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते पिंपळशेंडा येथे विविध विकास कामांचे लोकार्पण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 12,690
  • 6,271,952

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.