मुंबई, दि. 24 : भारताने 2030 पर्यंत 500 गिगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2015 मध्ये 80 गिगावॅट क्षमतेवर असलेल्या नूतनीकरणक्षम ऊर्जेची...
राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15 हजारांचा सन्मान निधी
‘पीएम किसान सन्मान योजनेचा’ 19 वा हप्ता वितरण राज्यस्तरीय कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
सोलापूर, दिनांक 24:- शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेला सामाजिक न्याय देणे शेतकऱ्याचे कल्याण करण्यासाठी केंद्र सरकार प्राथमिकता देत आहे. महिला शेतकऱ्यांची...
ठाणे,दि.24(जिमाका):- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी...
कोल्हापूर, दि.२४ : जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात मोठा वाव असून खेळाडूंना आवश्यक सुविधा त्या त्या ठिकाणी मिळाव्यात असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. जिल्ह्याने...