नवी दिल्ली, दि. १२: ९८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर होत आहे. त्याअनुषंगाने मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साहित्य संमेलनाच्या...
नवी दिल्ली, दि. १२ : राजधानी दिल्लीत राहून दिल्लीतील मराठी माणूस मनापासून मराठीपण जपत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी...
मुंबई, दि. १२ : कृष्णा पाणी तंटा लवाद-२ च्या सुनावणीदरम्यान कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणात प्रस्तावित केलेल्या ५२४.२५ मीटर पूर्ण संचय पातळीस महाराष्ट्र राज्याने विरोध केला...
मुंबई, दि.१२: "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र” योजनेची विविध संलग्न महाविद्यालयांमधून वेगाने आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता आण नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिले
राज्यातील...
नवी दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनानिमित्त राज्यातील अनेक प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्यकृती, साहित्यिक योगदानास यानिमित्ताने उजाळा...