अमरावती, दि. 13 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण वाढावे, यासाठी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी...
अहिल्यानगर ही साहित्यनिर्मिती आणि वाचनसंस्कृतीची प्रेरणाभूमी आहे. महानुभाव संप्रदायाचे प्रणेते श्री चक्रधरस्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात आले. श्रीरामपूर तालुक्यातील सराला गावातील म्हाइंभट यांनी डोमग्राम येथे श्री...
मुंबई, दि. १३ : ‘आरटीई’ २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत (लॉटरी) दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी शालेय शिक्षण आयुक्त यांच्या उपस्थितीत काढण्यात आली होती....
विभागातील प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांशी साधला संवाद
नागपूर, दि. 13 : शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाकडून अनेकविध योजना व उपक्रम राबविण्यात येत...
मुंबई, दि. १३ : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटी) कुलगुरु डॉ उज्वला चक्रदेव यांनी राज्यपाल तथा कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन...