मुंबई, दि. १६ : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने'चा कालावधी ५ वर्ष करण्यात आल्याबाबतचा शासन निर्णय व्हाट्स ॲपवर...
मुंबई दि. १६: बहुराष्ट्रीय कंपन्या आणि विविध कार्पोरेट कार्यालयांमुळे परळ स्थानकात वर्दळ वाढली आहे. तसेच या भागात अनेक मोठी हॉस्पिटल्स असल्याने या स्थानकात जलद...
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
शिक्षण,...
मुंबई, दि. १६ : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली.
यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर...
मुंबई, दि. १६ : वाढवण बंदराच्या उभारणीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असून, हा प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर...