मुंबई, दि. २४ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात 'संविधान हत्या दिनानिमित्त' ज्येष्ठ विचारवंत, लेखक व संपादक पद्मश्री रमेश पतंगे तसेच ज्येष्ठ लेखक आणि संपादक दिनेश गुणे...
मुंबई, दि. २४ :- पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेची परंपरा आहे. या वारीत ‘दिंडी सजगतेची – आपत्ती व्यवस्थापनाची’. हा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन...
मुंबई, दि. २४ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ, मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती' योजनेकरिता दि. १५ जुलै २०२५...
मुंबई, दि. २४ : अंदाज समितीच्या माध्यमातून आर्थिक शिस्त, उत्तरदायित्व, कारभारात पारदर्शकता, अचूक अर्थसंकल्पीय अंदाज व गतिमान प्रशासनासाठी प्रभावी कार्यपद्धती ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
अंदाज...
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती, २० हजार ७८७ कोटींची तरतूद; राज्यातील १२ जिल्ह्यांना जोडणारा ८०२ कि.मी.चा द्रूतगती मार्ग
राज्याच्या पूर्वेकडील पवनार (जि.वर्धा) येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी (जि.सिंधुदुर्ग)...