कोल्हापूर, दि. १ : शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यावरील पाणीपट्टी दरवाढीला जुलै २०२५ पर्यंत स्थगिती देण्यात आली होती, ती स्थगिती पुढे अंतिम निर्णय येईपर्यंत कायमच...
चंद्रपूर, दि. ०१ मार्च : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचे नाव जागतिक पातळीवर पोहचले आहे. मानवाच्या संरक्षणासोबतच वन्यजीवांचाही समतोल राखणे गरजेचे आहे. मात्र आपला...
सांगली, दि. १ (जि. मा. का.) : व्यसनमुक्ती, नशामुक्तीसाठी, अमली पदार्थ विरोधात शाळा महाविद्यालयात प्रबोधन करण्यासाठी गीतस्पर्धा घोषणा करून, त्यासाठी ५१ हजाराचे बक्षीस राज्याचे...
सांगली, दि. 1 : पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील हे एक विद्यापीठ होते. त्यांचे विचार आजच्या काळातही नव्या पिढीला मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री...