राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे ३८.७७ टक्के मतदान

0
9

मुंबई, दि. 20 : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात एकूण 13 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत सुमारे सरासरी 38.77 टक्के मतदान झाले आहे.

पाचव्या टप्प्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

धुळे-  39.97 टक्के

दिंडोरी- 45.95 टक्के

नाशिक – 39.41 टक्के

पालघर- 42.48 टक्के

भिवंडी- 37.06 टक्के

कल्याण – 32.43 टक्के

ठाणे – 36.07 टक्के

मुंबई उत्तर – 39.33 टक्के

मुंबई उत्तर मध्य – 37.66 टक्के

मुंबई उत्तर पूर्व – 39.15 टक्के

मुंबई उत्तर पश्चिम – 39.91 टक्के

मुंबई दक्षिण – 36.64 टक्के

मुंबई दक्षिण मध्य- 38.77 टक्के

0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here