भारत जगातील तिसरी महाशक्ती होईल – भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक
मुंबई दि. 7 : भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये 'आपण साध्य करु शकतो' हा विश्वास जागृत झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक ...
मुंबई दि. 7 : भारतातील 1.40 अब्ज लोकांमध्ये 'आपण साध्य करु शकतो' हा विश्वास जागृत झाला असून पाचव्या क्रमांकाची आर्थिक ...
मुंबई, दि. 7 : बीड जिल्ह्यातील 7 लाख 70 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम पीक विमा रक्कम मिळणार आहे. भारतीय पीक ...
मुंबई, दि. 7 : राज्यात 7 ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधीत "जल दिवाळी’ साजरी करण्यासाठी 'दीनदयाळ अंत्योदय योजना’ ‘राष्ट्रीय नागरी ...
मुंबई,दि.7 : सावित्रीदेवी फुले महिला छात्रालयातील विद्यार्थिंनीचे शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतर करण्यासाठी नवीन इमारत उभारण्यात आली आहे. हे वसतिगृह ...
मुंबई, ता. 7 : राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा ...
मुंबई,दि.७: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात 'नमो ११ कलमी कार्यक्रम' राबविण्यात येत आहे. त्याचअंतर्गत मुंबई उपनगर जिल्ह्यातील उपक्रमांचा शुभारंभ ...
मुंबई, दि. ७ : डोंबिवली परिसरातील तरुणाईला तंत्रज्ञान क्षेत्रात "जॉब रेडी" करणारे डिजिटल प्रशिक्षण केंद्र सुरु होत आहे. कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टिम्स, मशीन ...
मुंबई दि 7 :-जामनेर मतदारसंघातील तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जलसंपदा प्रकल्पांकरीता अधिग्रहीत जमिनींच्या भूसंपादन मावेजासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे ...
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र आणि मॉरिशसमध्ये पर्यटनवाढीला चालना देण्यासाठी आज केलेला सामजंस्य करार महत्वपूर्ण भूमिका निभावेल, असे पर्यटनमंत्री गिरीश ...
मुंबई, दि. ७ : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे ग्लोबल ट्रेड अँड टेक्नॉलॉजी कौन्सिल ऑफ इंडिया या ...
महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!