Saturday, January 28, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

आरोग्यभान राखून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी नियोजन करावे

Team DGIPR by Team DGIPR
June 17, 2020
in जिल्हा वार्ता, नाशिक
Reading Time: 1 min read
0
आरोग्यभान राखून जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी नियोजन करावे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अनलॉकच्या दिशेने जात असताना पुन्हा लॉकडाऊन होणार नाही : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक : जिल्ह्यातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असून ते पूर्णपणे पूर्वपदावर येण्यासाठी प्रशासनाने नियोजन करावे. तसेच रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन होणार की काय, अशी अनाठायी भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अनलॉकच्या दिशेने जात असताना आता लॉकडाउनचा प्रश्नच उद्भवत नाही, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, नोडल अधिकारी डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, शहरातील रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, ती वाढणार आहे त्यासाठी घाबरून जाण्याचे कुठलेही कारण नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ती वाढून नियंत्रणात येते, याचे मालेगाव हे यशस्वी उदाहरण आपल्याजवळ आहे. त्यासाठी आपली प्रशासकीय यंत्रणा तत्पर व नेहमी सक्षम असल्याचे वारंवार समोर आले आहे. आपल्या जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षा ही आपली जबाबदारी असून त्यासाठी प्रत्येकाने सर्वस्व पणाला लावून जे काही करता येईल ते केले पाहिजे. शासनाकडून जिल्ह्याला कोरोना आपत्तीच्या नियंत्रणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. आरोग्य यंत्रणेने त्यादृष्टीने नियोजन करुन लागणारी सर्व साधन-सामग्री तात्काळ खरेदी करावी.

महापालिकेने प्रभावी सर्वेक्षण करावे व केवळ घरोघरी जाऊन मौखिक माहिती न घेता प्रत्येक सर्वेक्षण पथकाला वैद्यकीय स्वरूपाच्या प्राथमिक नोंदणी घेण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साधने देण्यात यावीत. तसेच भविष्यात सर्वेक्षण अधिक गतीने व व्यापक स्वरूपात करणे गरजेचे आहे. ज्याठिकाणी रूग्णसंख्या जास्त आहे, अशा भराडवाडी, पेठरोड, जुने नाशिक, वडाळा गाव याठिकाणी स्वतंत्र कॅम्प लावून सर्व नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, असेही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

शासनाची स्वत:ची लॅब तत्काळ सुरू करून रूणालयांची क्षमता वाढवावी

भविष्यातील वाढती रुग्ण संख्या विचारात घेऊन शासकीय रुग्णालयात कोरोना टेस्टींग लॅब सुरू करण्यात यावी, असेही पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सूचित केले. श्री. भुजबळ म्हणाले, शहरातील वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा रूग्णालय, इंडियन सिक्युरीटी प्रेस, एचएएल तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांची क्षमता तपासून त्यात क्षमतावाढीच्या दृष्टीने नियोजन करावे. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रूग्णांवर उपचार करण्याची क्षमता असेल अशाच ठिकाणी शक्यतो स्वतंत्र कक्ष निर्माण करावेत जेणेकरून एकाच ठिकाणी वैद्यकीय सेवा, मनुष्यबळ, उपचारासाठीचे नियोजन करणे सोपे व सुरळीत होईल. त्यानंतर खाजगी रूग्णालयांशी संपर्क साधून शासकीय कोट्यातील उपचारांचा आढावा घेऊन त्यासाठी महापालिका, जिल्हा रूग्णालयातील अधिकाऱ्यांची नेमणूक करून तेथील संभाव्य क्षमतावाढीचे नियोजन करावे, असेही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील संसर्ग नियंत्रित करण्याकडे लक्ष केंद्रीत करावे

नाशिक शहरासोबतच आता ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढणार नाही यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात येवला व मनमाड येथील रूग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसते. ती व ग्रामीण भागातील रूग्णसंख्या तात्काळ नियंत्रणात आणावी, ती नियंत्रणात राहिली तर शहरातील वाढत्या रूग्णसंख्येवर आपल्याला नियंत्रणाच्या दृष्टीने लक्ष केंद्रीत करता येईल. ग्रामीण भागातील सर्वेक्षणात अत्यंत सचोटीने रूग्णांची तपासणी व माहिती संकलित केली तरच पुढील उपचारांचे नियोजन करता येणार आहे असेही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले.

आता ‘अनलॉक’च कायम राहील

नाशिक शहरात वाढणारी लोकसंख्या ही अपेक्षितच आहे. परंतु त्यामुळे लोकांच्या मनात कारण नसताना भीती निर्माण होत आहे. सुरक्षित सामाजिक अंतर राखून गरजेपुरता बाहेर निघणे, अनाठायी भीती न बाळगणे व कोरोनात आरोग्यभान राखून जिल्ह्यातील अर्थचक्र, विद्याचक्र, शेतीला गती दिली तरच लोकांना रोजगार व चरितार्थासाठी दोन पैसे मिळतील. केवळ रेशन दुकानातील धान्यावर लोक जगू शकत नाहीत, त्याव्यतिरिक्तच्या गरजा भागविण्यासाठी उद्योग, व्यवसाय सुरू ठेवावे लागतील. कोरोनात आरोग्यभान राखून नागरिकांनीच आपले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी कायकाय करायला हवे, कोणती पथ्य पाळायला हवीत याबाबत जनजागृती करण्याच्या सूचनाही यावेळी पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी यावेळी दिल्या.

बैठकीच्या अगोदर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या वस्तुस्थितीबाबतची माहिती यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. यावेळी झालेल्या चर्चेत शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सहभाग घेतला.

बैठकीच्या शेवटी पीक कर्ज व निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसानभरपाईबात चर्चा झाली. त्यानंतर पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी पत्रकारांना संबोधित केले.

Tags: जनजीवनलॉकडाऊन
मागील बातमी

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा

पुढील बातमी

मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

पुढील बातमी
मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,805
  • 11,236,193

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.