Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

महत्त्वाचे रस्ते व पूल कामांचा केंद्रीय मार्ग निधीत समावेश व्हावा – पालकमंत्र्यांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना निवेदन

Team DGIPR by Team DGIPR
June 17, 2020
in जिल्हा वार्ता, अमरावती
Reading Time: 1 min read
0
महत्त्वाचे रस्ते व पूल कामांचा केंद्रीय मार्ग निधीत समावेश व्हावा – पालकमंत्र्यांचे केंद्रीय परिवहन मंत्र्यांना निवेदन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील भक्कम संपर्कयंत्रणा व दळणवळण निर्माण होण्यासाठी महत्त्वाचे रस्ते पूर्णत्वास जाणे गरजेचे आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे रस्ते व पूल विकास कामांचा मार्ग केंद्रीय मार्ग निधी सन २०२०-२१ अंतर्गत समावेश व्हावा, अशी मागणी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केंद्रीय परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनाद्वारे केली. याबाबत सकारात्मकपणे कार्यवाही करू, असे केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी यावेळी सांगितले.

केंद्रीय परिवहन मंत्री श्री.गडकरी हे अमरावती दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी त्यांची भेट घेतली. जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते व पूल कामे पूर्ण होण्यासाठी सुमारे १ हजार १३१ कोटी निधीची आवश्यकता आहे. केंद्राकडून हा निधी मिळवून द्यावा, अशी विनंती पालकमंत्र्यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील पूर्णानगर निरुळ गंगामाई वाठोडा (शु) खोलापूर रस्त्यावरील मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी पाच कोटी रूपये निधीची आवश्यकता आहे. हा राज्यमार्ग दर्जाचा रस्ता असल्याने पावसाळ्यात वाहतूक खंडित होते. तसेच, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, भातकुली व तिवसा तालुक्यातून जाणारा अंजनगाव काकडा रासेगाव येवता साऊर शिराळा यावली डवरगाव कापूसतळणी मोझरी वऱ्हा कुऱ्हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा आहे. तो पूर्ण करण्यासाठी ५०३ कोटी ४० लाख रूपये निधीची गरज आहे.

अचलपूर, चिखलदरा व धारणीतून जाणाऱ्या बामणी चंद्रपूर यवतमाळ बडनेरा अमरावती परतवाडा हरिसाल धारणी बऱ्हाणपूर रस्ता हा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. त्यासाठी ५४२ कोटी ४० लक्ष निधी अपेक्षित आहे. अमरावती मनपा क्षेत्रातील इर्विन चौक ते बियाणी चौक हा अडीच कि.मी. लांबीचा वर्दळीचा महत्त्वाचा मार्ग असून, १२ कोटी खर्च अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे, अमरावती शहरातील पंचवटी चौक- गर्ल्स हायस्कूल ते मालटेकडी या दोन कि.मी. लांबीच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ९ कोटी निधी लागणार आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे, तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर ब्राम्हणवाडा (गोविंदपूर) रा.मा. ४० हा प्रमुख मार्ग दर्जा असलेला रस्ता असून अपूर्ण लांबीसह रस्ता पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी ४० कोटी निधी अपेक्षित आहे. मार्की निरूळ गंगामाई महिमापूर-प्रजिमा ७० वरील निरूळ गंगामाई गावाजवळ पूर्णा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी २० कोटी निधीची गरज आहे. या सर्व कामांचा केंद्रीय मार्ग निधी २०२०-२१ अंतर्गत करण्यात यावा, अशी विनंती पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केंद्रीय परिवहन मंत्री श्री. गडकरी यांना केली. या मागण्यांचे लेखी निवेदन केंद्रीय वाहतूक मंत्र्यांना देऊन निधी उपलब्ध करून देण्याची मागणी श्रीमती ठाकूर यांनी केली.

केंद्राकडून हा निधी प्राप्त झाल्यास हे सर्व महत्त्वाचे रस्ते व पुलाची कामे पूर्ण होऊन विकासाला गती मिळेल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Tags: पूलरस्ते
मागील बातमी

मराठवाड्यातील कुणबी समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करा – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

पुढील बातमी

संसर्ग रोखण्यासाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ अंमलबजावणी काटेकोरपणे करा

पुढील बातमी
संसर्ग रोखण्यासाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ अंमलबजावणी काटेकोरपणे करा

संसर्ग रोखण्यासाठी ‘प्रतिबंधित क्षेत्र’ अंमलबजावणी काटेकोरपणे करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 317
  • 11,296,342

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.