Wednesday, February 1, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

पेढी पूरग्रस्त परिसराची पालकमंत्र्यांकडून पाहणी

Team DGIPR by Team DGIPR
July 3, 2020
in Uncategorized
Reading Time: 1 min read
0
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

अतिवृष्टीग्रस्त भागातील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करण्याचे निर्देश

अमरावती, दि. ३ : गत आठवड्यात अतिवृष्टीने पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या गावांचे, शेतांचे नुकसान झाले आहे. मोर्शी  तालुक्यातील पातूर, अडगाव, काटसूर परिसरातील, तसेच अमरावती तालुक्यातील सावंगा व अंतोरा  परिसरातील शेतांचे, तर काही ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीच्या या नुकसानीबाबत दोन दिवसात परिपूर्ण सर्वेक्षण करून पंचनामे करावेत, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मोर्शी- अमरावती तालुक्यातील दौऱ्यादरम्यान दिले.

नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी काटेकोर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देतानाच शेतकरी बांधवांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. दि. 30 व 1 तारखेला अतिवृष्टीमुळे पेढी नदीला पूर येऊन पेढीकाठच्या नुकसान झालेल्या भागाची पाहणी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज केली. यावेळी त्यांनी पातूर, अडगाव, काटसूर, सावंगा, अंतोरा येथे भेट देऊन शेती, रस्ते, पुलांची पाहणी केली, तसेच गावातील शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार सिध्दार्थ मोरे, अमरावतीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार संतोष काकडे, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते, अविनाश पांडे  यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे पेढी नदीला आलेल्या पुरामुळे काटसुर, पातुर, अडगाव, सावंगा, अंतोरा परिसरातील गावांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात नदीचे पाणी घुसून पिके वाहून गेल्याचे दिसून येते. सोयाबीन, तूर, कपाशी यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.  त्यामुळे या नुकसानीचे काटेकोर सर्वेक्षण करण्यात यावे. प्रत्येक शेतकरी बांधवांशी, स्थानिक नागरिकांशी चर्चा करून परिपूर्ण पाहणी करावी व पंचनामे तात्काळ सादर करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, अतिवृष्टीने नदीचे पाणी वाढून शेतीत घुसल्याने नुकसान झाले. नदीत मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. येथील गाळ काढण्याचे काम यापूर्वीच होणे आवश्यक होते. प्रशासनाने यापूर्वीच ही कामे न राबवल्याबद्दल पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली व पुढील काळात होणा-या पावसामुळे असे नुकसान टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना अंमलात आणाव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

अमरावती तालुक्यातील सावंगा व अंतोरा या गावांना भेट देऊन तेथील नुकसानाची पाहणीही पालकमंत्र्यांनी केली. पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अंतोरा गावात नाल्याचे पाणी घुसून नुकसान झाले. त्याचे सविस्तर सर्वेक्षण करून पंचनामे करावे. नाला खोलीकरणाच्या कामाचे नियोजन करून अहवाल सादर करावा. त्याचप्रमाणे, पांदणरस्त्याचेही काम पूर्ण करावे.  नदी खोलीकरणाची कामे सर्वच परिसरात राबवावीत. अनेक ठिकाणी पेढीचे पात्र अरूंद झाले. हे पात्र मोकळे करणे, गाळ काढणे, बांध मोठे करणे ही कामे पूर्ण करावीत. त्यासाठी आवश्यक प्रस्ताव तत्काळ द्यावा.

मागील बातमी

तळजाई वनउद्यानात निसर्ग पर्यटन विकासासाठी 13 कोटी – उपमुख्‍यमंत्री अजित पवार

पुढील बातमी

पॅटर्न विडी घरकुल, साईनगरचा, कोरोनाच्या प्रतिबंधाचा!

पुढील बातमी
पॅटर्न विडी घरकुल, साईनगरचा, कोरोनाच्या प्रतिबंधाचा!

पॅटर्न विडी घरकुल, साईनगरचा, कोरोनाच्या प्रतिबंधाचा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 6,012
  • 11,265,695

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.