Saturday, January 28, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

वन्यजीव व मानवी संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढा – पालकमंत्री

Team DGIPR by Team DGIPR
July 3, 2020
in जिल्हा वार्ता, अमरावती
Reading Time: 1 min read
0
वन्यजीव व मानवी संघर्षावर कायमस्वरुपी तोडगा काढा –  पालकमंत्री
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

अमरावती, दि. १३ : जंगल, वनसंपदा व वन्यजीवांचे संरक्षण ही प्राधान्याची बाब आहे. मात्र, असे करत असताना मेळघाटातील स्थानिक आदिवासी, गवळी बांधवांच्या अडचणींचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांना त्यांच्या क्षेत्रात शेती करण्यासाठी जाण्यासाठी, तसेच जनावरांना चराई क्षेत्राची मर्यादा घालून देऊन चराईची मुभा मिळणे आवश्यक आहे. वने व वन्यजीवांच्या संवर्धनासह वन्यजीव व मानवी संघर्ष या विषयाचा मानवी दृष्टिकोनातून विचार करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

याबाबत वनविभाग व आदिवासी बांधवांच्या प्रतिनिधी यांच्याशी लोकप्रतिनिधी, वन प्रशासन आदींनी एकत्र येऊन सर्व बाजू समजावून घेऊन कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक घेऊ, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या जनावरांना चराई क्षेत्र व इतर प्रश्नांसंदर्भात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू, आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी, उपवनसंरक्षक श्रीनिवास, जिल्हा वनाधिकारी पियुषा जगताप, विकास माळी, सहायक वनसंरक्षक कमलेश पाटील यांच्यासह मेळघाटातील गावांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, जंगल, वनसंपदा व व्याघ्र, वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धन या बाबींसह मेळघाटात शेकडो वर्षांपासून पिढ्यानुपिढ्या राहत आलेल्या आदिवासी बांधवांचे प्रश्नही समजावून घेतले पाहिजेत. व्याघ्र प्रकल्पाच्या विस्तारासोबत मेळघाटातील काही गावांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. काही नागरिक अजूनही त्याच गावात राहत आहेत. आदिवासी बांधवांची पाळीव जनावरे जंगलात चरण्यासाठी जातात, त्यांना वनविभाग ताब्यात घेऊन कारवाई करतात. या अशा घटनासंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी वनविभागाने जंगलात वसलेल्या गावांना जनावरांसाठी चराई क्षेत्र निश्चित करुन देण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, नियमांची अंमलबाजवणी करत असताना स्थानिकांच्या प्रश्नांवर तोडगेही काढता आले पाहिजेत. शेवटी कायदा व नियम हे माणसांच्या हितासाठीच आहेत. त्या ठिकाणी पशुपालनाचा व्यवसाय करणारे अनेक बांधव राहतात. त्यामुळे पाळीव जनावरांच्या मालकांना चराई क्षेत्र तसेच शेती क्षेत्र आदी संदर्भात मर्यादा घालून द्याव्यात. पुनर्वसन झालेल्या गावात सर्व आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. जंगलातील गावात 100 हेक्टर क्षेत्र दुधाळ जनावरांच्या चराईसाठी उपलब्ध करुन देण्याचा शासन निर्णय आहे. त्यानुसार वनहक्क समितीच्या सल्ल्याने चराई क्षेत्र निश्चित करुन जनावरांसाठी चराई क्षेत्र निर्माण करावे. वन्यजीव- मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी सर्व घटनामध्ये मानवीय दृष्टीकोन ठेवून वनविभागाने समन्वयातून कुठल्याही प्रश्नावर तोडगा काढावा, असे त्यांनी सांगितले. 

मागील बातमी

कोरोना रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या देखरेखीसाठी आता जिल्हास्तरीय समिती

पुढील बातमी

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

पुढील बातमी
कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

कृषी पदविका व तंत्र निकेतन अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,136
  • 11,236,524

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.