Monday, February 6, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

शहरात अलगीकरण प्रक्रिया आणखी सक्षम करा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

Team DGIPR by Team DGIPR
July 6, 2020
in जिल्हा वार्ता, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
0
शहरात अलगीकरण प्रक्रिया आणखी सक्षम करा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

कोरोना योद्ध्यांची भूमिका महत्त्वपूर्ण

चंद्रपूर : कोरोनाचा प्रसार होत असताना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्ह्यात बाधितांची संख्या कमी आहे. ही बाब समाधानकारक असली तरी शहरात अलगीकरण प्रक्रिया आणखी सक्षम करा. बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची योग्य नोंद ठेवा. चंद्रपूर शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त व्हावा, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिल्या. महानगरपालिका चंद्रपूर येथे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महानगरपालिकेतील विविध विषय व कोरोना बाबत आढावा बैठक घेतली.

यावेळी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त  विशाल वाघ, गजानन बोकडे, सहायक आयुक्त सचिन पाटील, धनंजय सरनाईक, शीतल वाकडे, विद्या पाटील, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती राजुरवार, मुख्य अभियंता चंद्रपूर परिमंडळ महावितरणचे सुनील देशपांडे, सर्व नगरसेवक, नगरसेविका तसेच मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महानगरपालिका अंतर्गत चंद्रपूर शहरातील कोरोना बाबतचा आढावा आयुक्त राजेश मोहिते यांनी सादर केला. बाहेरून शहरामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तीला संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य आहे. तसेच विना परवानगीने बाहेरून आलेल्या नागरिकांवर कारवाई सुद्धा केलेली आहे. या विषयीची माहिती आयुक्त राजेश मोहिते यांनी यावेळी दिली.

दरम्यान, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शहरातील बाधितांची संख्या कमी होण्यासाठी महानगरपालिकेने तसे नियोजन करावे. त्याचप्रमाणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण, गृह अलगीकरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाच्या काळामध्ये कोरोना योद्ध्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे मत त्यांनी  व्यक्त केले.

महानगरपालिका अंतर्गत करण्यात येणाऱ्या उपाययोजना विषयक माहिती तसेच या काळामध्ये नागरिकांकडे रोजगार उपलब्ध नसल्याने वीज बिल भरण्यासाठी पैसे सुद्धा नाहीत. या वीज बिलाच्या समस्येवर लवकरच तोडगा काढावा. शहरासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता  असल्याची  मागणी यावेळी महापौर राखी कंचर्लावार यांनी केली.

याविषयी बोलताना मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांना आलेले वीज बिल तीन टप्प्यात भरण्याची मुभा असणार असल्याची माहिती दिली. नागरिकांना वीज बिलाच्या तक्रारीसाठी महावितरणने दूरध्वनी क्रमांक जारी केलेले आहे. त्यामुळे या माध्यमातून नागरिकांच्या वीज बिला विषयीच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. निधीची कमतरता तसेच निधीचे समान वाटप इत्यादी विषयीच्या सूचना देखील उपस्थित नगरसेवकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मांडल्या.

शहरातील सर्वच वार्डामध्ये निधीचे समान वाटप करावे, अशा सूचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आयुक्तांना दिल्या. शेतकऱ्यांना दिवसासुद्धा वीज मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळामध्ये सोलर पॅनल लावून सौर ऊर्जा निर्माण करण्याचे नियोजन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहरासाठी आवश्यक असणाऱ्या निधीची पूर्तता करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

मागील बातमी

वीज बिल व परीक्षा संदर्भात शासन सकारात्मक : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

पुढील बातमी

‘वंदेभारत’ अभियानातून मुंबईत आले ३० हजार ८१६ प्रवासी

पुढील बातमी
‘वंदेभारत’ अभियान : १४ हजार प्रवासी मुंबईत दाखल; आणखी ७१ विमानांनी येणार प्रवासी

‘वंदेभारत’ अभियानातून मुंबईत आले ३० हजार ८१६ प्रवासी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 656
  • 11,296,681

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • हिवाळी अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.