रविवार, जानेवारी 24, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • मीडिया ॲडव्हायझरी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांची कालमर्यादा पाळावी – पालकमंत्री सुभाष देसाई

Team DGIPR by Team DGIPR
ऑक्टोबर 29, 2020
in जिल्हा वार्ता, औरंगाबाद
1 min read
0
जिल्ह्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामांची कालमर्यादा पाळावी – पालकमंत्री सुभाष देसाई
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

औरंगाबाद, दि.29 (जिमाका) :- औरंगाबाद- वैजापूर, औरंगाबाद- सिल्लोड-अजिंठा या रस्त्यांसह जिल्ह्यातील सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करत कालमर्यादा पाळण्याचे निर्देश उद्योग मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्ग योजनांच्या आढावा बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह पैठण-फुलंब्री उपविभागीय अधिकारी डॉ. स्वप्नील मोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता व्ही. एन. चामले, सिल्लोड उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, एमएसआरडीसी कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, उपविभागीय अधिकारी डॉ. ज्ञानोबा बानापुरे, औरंगाबाद ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, शहर अभियंता एस. डी. पानझडे, नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडीयाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांच्यासह संबंधित उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी, जिल्ह्यांतर्गत रस्ते, राष्ट्रीय महामार्ग, शहरातील प्रमुख रस्ते यासह समृद्धी महामार्गाच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी सोपवलेली कामे विहीत कालमर्यादा ठरवून पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. रस्ते दुरुस्तीच्या कामांमध्ये दर्जा आणि कालबध्दता पाळण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देशित करुन श्री. देसाई यांनी वैजापूर -औरंगाबाद रस्ते दुरुस्ती ही प्रथम प्राधान्याने तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे ॲथॅारीटी ऑफ इंडीया या यंत्रणांनी तातडीने सर्व तांत्रिक  बाबींची पूर्तता करुन दुरुस्ती प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करावी.  मोठ्या प्रमाणात नागरीक प्रवासासाठी वैजापूर, सिल्लोड, अजिंठा या रस्त्यांचा वापर करत असतात त्यांची खराब रस्त्यांमूळे होणारी गैरसोय दूर करुन तत्परतेने प्रवाशांना दिलासा देण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी रस्ते दुरुस्ती पूर्ण करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. तसेच रस्ते पूर्ण करण्याच्या कामामध्ये ना हरकत प्रमाणपत्र, निविदा प्रक्रिया व इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी तसेच इतर समस्या सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी संबंधितांनाकडून आढावा घेऊन पाठपुरावा करुन ठराविक कालमर्यादेत सर्व रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले.

मनपा आयुक्त श्री. पांडेय यांनी महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रमुख रस्त्यांसह इतर सर्व रस्ते दुरुस्तीची कामांच्या बाबत माहिती देऊन विहीत मुदतीत कामे पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. जिल्ह्यातून 121 कि.मी. लांबीचा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यापैकी 37 कि.मी. काम पूर्ण झाली असून करोडी औरंगाबाद आणि करोडी तेलवाडी रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल. तसेच वैजापूर रस्ते दुरुस्ती कामाची प्रक्रिया ही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक श्री. गाडेकर यांनी यावेळी सांगितले.

पालकमंत्री समृद्धी महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करणार.

जिल्ह्यातील नागपूर-मुंबई शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग-स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री. देसाई यांनी समृद्धी महामार्गामूळे कमी वेळात मोठे अंतर गाठणे प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यादृष्टीने या महामार्गाचे काम गुणवत्तापूर्णरित्या विहीत कालमर्यादेत पूर्ण करावे. त्याठिकाणी प्रवाशांसाठी सर्व आवश्यक सुविधा, नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करुन द्यावे, असे सूचीत केले. या कामाच्या प्रगती आणि गुणवत्तेची पालकमंत्री सुभाष देसाई येत्या डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 112 किलोमिटर असून रुंदी 120 मी. आहे. शेंद्रा, सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या पाच ठिकाणी इंटरचेंज टोल प्लाझा असणार आहे. जिथे नागरिकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेर येता येईल. हा महामार्ग सहा लेन मध्ये असून यावर वाहनांना 150 कि.मी. वेग मर्यादा असणार आहे. महामार्गावर 50 कि.मी. च्या अंतरावर नागरी सुविधा केंद्रही असणार आहे. 1 मे 2021 रोजी नागपूर ते नाशिक महामार्ग वाहतूकीसाठी खुला करण्याचे नियोजित असल्याचे एमएसआरडीसीचे श्री. साळुंखे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री यांनी, औरंगाबाद शहरातील प्रमुख रस्त्यांची कामे घेण्यासाठी निर्देश केल्याप्रमाणे औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी रक्कम 462.08 कोटी किंमतीचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला होता. त्याअनुषंगाने आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांनी प्राधान्याने मंजूर केलेल्या रस्त्याच्या कामांमधून एम. आय. डी. सी., एम. एस. आर. डी. सी. आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी प्रत्येकी अंदाजित रु. 50 कोटींची कामे करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याअनुषंगाने एम. एस. आर. डी. सी. मार्फत रु. 42.34 कोटीच्या रस्त्यांच्या कामांच्या ई-निविदा मागविण्यात येऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 अंतर्गत ई पैठण-शिरुर-खर्डा रस्त्याचे दुपदरीकरण करणे, या अंतर्गत 5.7 कि.मी. मध्ये पाटेगाव, सायगाव, दादेगाव जहांगीर या तीनही गावांचा डिसेंबर 2020 अखेर पर्यंत निवाडा होणे अपेक्षित असून डिसेंबर 2021 पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.  तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 एच अंतर्गत पालफाटा फुलंब्री ते खुलताबाद  या मार्गाचे काम फेब्रुवारी 2021 अखेर पर्यंत तर  शेवूर, वैजापूर ते येवला या मार्गाचे काम मार्च 2021 अखेर पर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ (भाग-1)औरंगाबाद-सिल्लोड चार पदरी सिमेंट रस्ता मार्च 2021  पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असून कामाची सध्यस्थिती ही 48.33 कि. मी. पैकी 22.45 कि. मी. इतके पूर्ण झालेले आहे. डिसेंबर 2020 अखेर पर्यंत चार पदरी रस्त्याचे काम व मार्च 2021 अखेर पर्यंत पुलांचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 एफ (भाग-2) सिल्लोड-अजिंठा-फर्दापुर चार पदरी सिमेंट रस्ते कामाध्ये  32.63 कि. मी. पैकी 18.90 कि.मी. ईतके काम पूर्ण झालेले आहे. तरी उर्वरीत कामे ही प्रगती पथावर सुरु आहेत. अजिंठा घाटाच्या स्वतंत्र अंदाजपत्रक प्रस्तावास मंजूरी प्राप्त झालेली असून तरी या घाटाची लांबी ही वनक्षेत्रातून जात असल्याने सदर कामाची वनविभागाकडून एनओसी मिळण्याकरीता प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. मार्च 2021 अखेर चार पदरी रस्त्याचे काम व ऑक्टोबर 2021 अखेर पुलांचे काम पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता विद्या चामले यांनी सांगितले.

Tags: रस्ते दुरुस्ती
मागील बातमी

खडकपूर्णा प्रकल्प पुर्नवसित गावांमध्ये दर्जेदार नागरी सुविधा द्याव्यात – पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

पुढील बातमी

इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी

पुढील बातमी
इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी

इंडियन ऑइल तर्फे देशभरासाठी एकच इंडेन रिफील नोंदणी क्रमांक जारी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जानेवारी 2021
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« डिसेंबर    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 14,063
  • 6,273,325

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • मीडिया ॲडव्हायझरी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.