शनिवार, एप्रिल 17, 2021
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • जय महाराष्ट्र
  • करिअरनामा
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे – प्रधान सचिव श्याम तागडे

Team DGIPR by Team DGIPR
फेब्रुवारी 19, 2021
in नागपूर, जिल्हा वार्ता
1 min read
0
विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करावे – प्रधान सचिव श्याम तागडे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नागपूर, दि. 19 : सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना गावपातळीवर पोहोचविण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधनावर भर द्यावा. या विभागाच्या विविध योजनांचा फायदा समाजातील वंचित घटकांना होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी आज येथे केले.

 

समाजकल्याण विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन येथे ‘जागर समतेचा, सामाजिक न्यायाचा-2021’ या मोहिमेचे उद्घाटन श्री.तागडे यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.सिद्धार्थ गायकवाड, नागपूरचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, वर्ध्याचे श्रीपाद कुळकर्णी तर गोंदियाचे मंगेश वानखेडे आदी यावेळी उपस्थित होते.

 

सामाजिक न्याय विभागाच्या या स्तुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. खऱ्या अर्थाने ही लोकचळवळ व्हावी, असे सांगून श्री. तागडे म्हणाले, सामाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावपातळीवर पोहोचण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मदत घेतली जात आहे. या विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख संशोधन करुन त्याचा फायदा तळागाळातील नागरिकांना करुन द्यावा. या विभागाच्या योजनांसोबतच संविधानाबाबत जागृती, व्यसनमुक्ती तसेच ॲट्रॉसिटी कायद्याबाबत (अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा) जनजागृती अभियान वर्षभर राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थ्यांसह नागरिकांचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. या विभागामार्फत अनुसूचित जाती-जमातीसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसह वृध्दाश्रम, तृतीयपंथी व्यक्तीसाठी महामंडळ तयार करण्यात आले आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, निराधार महिला, दिव्यांग मुलांसाठी चालविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचविणे हे या मोहिमेचे ध्येय आहे. ज्या लाभार्थ्यांनी या योजना घेतल्या आहेत, त्यांचा सामाजिक, आर्थिक तसेच शैक्षणिक विकास झाला आहे की नाही याची तपासणी या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  या मोहिमेच्या अंमलबजावणी दरम्यान कोविड मार्गदर्शिकेचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केले.

 

सामाजिक न्याय विभागामार्फत समाजोपयोगी महत्त्वाच्या योजना तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘जागर समतेचा, सामाजिक न्यायाचा-2021’ हा उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे. समाजकार्य महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. व्यसनमुक्ती अभियानासाठी प्रा. विनोद गजघाटे, संविधान जनजागृतीसाठी प्रा. महेंद्रकुमार मिश्रा, ॲट्रासिटीबाबत प्रा. पुरुषोत्तम थोटे तर सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांच्या प्रसिद्धीसाठी प्रा. निशांत माटे यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या चारही समित्यांसोबत समन्वय ठेवण्यासाठी अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबा शंभरकर यांची मुख्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत प्राध्यापकांची निवड करण्यात येवून त्यांना तज्ज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल. यानंतर हे प्रशिक्षणप्राप्त प्राध्यापक आपआपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. उपक्रमात सहभागी विद्यार्थी गावागावात जावून संविधानाच्या तरतुदी, नागरिकांचे अधिकार, व्यसनमुक्तीबाबत मार्गदर्शन करतील, अशी माहिती डॉ. गायकवाड यांनी यावेळी दिली.

 

कार्यक्रमाचे संचालन प्रा. संध्या फटिंग तर आभार प्रा. विलास घोडे यांनी मानले. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.

******

Tags: समाजाभिमुख संशोधन
मागील बातमी

गुणग्राहक राजा छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीने प्रभावी संघटन उभे राहिले – अभ्यासक तथा वक्ते गणेश आष्टेकर 

पुढील बातमी

राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

पुढील बातमी
राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

राजधानीत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

एप्रिल 2021
सो मं बु गु शु श र
 1234
567891011
12131415161718
19202122232425
2627282930  
« मार्च    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 2,827
  • 7,051,786

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • जय महाराष्ट्र
    • करिअरनामा
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.