Tuesday, March 21, 2023
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

‘मनाचिये डोही’ चारोळी संग्रह स्त्रीत्वाचे विविध अनुभव घेणारा मनाचा डोह – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

डॉ.मृणालिनी गायकवाड यांच्या 'मनाचिये डोही ' या चारोळी संग्रहाचे प्रकाशन

Team DGIPR by Team DGIPR
March 25, 2021
in वृत्त विशेष
Reading Time: 1 min read
0
शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

मुंबई, दि. 25 : छत्रपती शिवाजी महाराज-फुले-शाहू-आंबेडकर हे अर्वाचित काळातले दीपस्तंभ आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन स्त्री आयुष्याच्या स्वातंत्र्याचा प्रवास आणि मनाच्या डोहात सुरू असलेल्या परिस्थितीचा भाव मोजक्या आणि सुरेख शब्दांत डॉ.मृणालिनी गायकवाड यांनी आपल्या ‘मनाचिये डोही’ या चारोळी संग्रहात मांडला आहे. स्त्रीत्वाचे विविध अनुभव घेणारा हा मनाचा डोह असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

डॉ.मृणालिनी पवार गायकवाड यांच्या ‘मनाचिये डोही’ या तिसऱ्या चारोळी संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन दृकश्राव्य पद्धतीने करण्यात आले होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन वक्ते, प्राचार्य यशवंत पाटणे, प्रकाशक जयदीप गायकवाड, यशोदिप प्रकाशनचे रूपाली अवचरे, श्री निखील आणि पवार व गायकवाड कुटूंबस्नेही उपस्थित होते.

उपसभापती डॉ.गोऱ्हे म्हणाल्या, स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, राज्यविकासाचा प्रवास यामध्ये  कविता, शाहिरांची गाणी, कादंबऱ्या, लेखन, चित्रपट यांचा जवळचा संबंध आहे. जे काही समाजात घडत असते त्याचे प्रतिबिंब साहित्यात उमटत असते. किंबहुना इतिहास घडविण्याचे सामर्थ्य साहित्यात असते. मराठी भाषा ही शहरातील प्रमाण भाषेएवढीच ग्रामीण भाषेने जगवली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव व्हावे अशी मनिषा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असून, साहित्य‍िक आणि वाचक या दोघांची समाजाला गरज आहे. त्यानेच पुस्तकाचे गाव आणि साहित्य जगणार असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

स्त्रीचे साहित्याशी नाते फार जुने आहे. डॉ. मृणालिनी यांच्या ‘इवलासा प्रवास’ या चारोळी संग्रहापासून ‘मनाचिये डोही’ या चारोळी संग्रहापर्यंतच्या प्रवासात स्त्रीयांचे कार्यविश्व साकारताना दिसत आहेत. स्त्रीयांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक विषयाला स्पर्श केल्याचे या पुस्तकात दिसून येत असल्याचेही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले. स्त्रियांनी लिहिते होण्याचा प्रवास आजही सोपा नाही, मात्र त्यांचे विचार जगासमोर मांडण्याची इच्छा असणे हेही महत्त्वाचे आहे असे सांगून त्यांनी प्रकाशकाचे अभिनंदन करून डॉ.मृणालिनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.मृणालिनी यांच्या चारोळीत समाजाचे दर्शन आणि शिक्षणाने स्त्रीच्या आयुष्यात आलेला बदल दर्शविला असल्याचे प्राचार्य यशवंत पाटणे यावेळी सांगितले. ते म्हणाले, पुरूषांच्या तुलनेत आजही स्त्रीयांना समान स्वातंत्र्य नाही. मात्र, तरीही हा खडतर प्रवास करीत त्या यशस्वी होत आहेत हे अभिनंदनीय आहे.

‘…आपलाच वाद आपल्याशी’ या तुकोबाच्या उक्तीप्रमाणे कवियीत्री या शब्द आणि त्यांनीच रेखाटलेल्या चित्रात रमताना दिसतात. या चारोळी संग्रहात वेदनेच्या पाऊलखुणा आणि उत्तुंग स्वप्न अनुभवायास मिळतात, असे प्राचार्य पाटणे यांनी यावेळी सांगितले.

सूत्रसंचालन प्रा.कदम यांनी केले तर, प्रकाशक जयदीप गायकवाड यांनी आभार मानले.

०००

Tags: मनाचिये डोही
मागील बातमी

परदेश शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रतीक्षायादीतील ९ उमेदवारांची वर्णी

पुढील बातमी

विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी
विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विकास महत्त्वाचाच, पण कांदळवनांची जपणूकही तितकीच महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.01 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (1)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.12 PM
WhatsApp Image 2020-04-16 at 9.36.02 PM (2)
WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 3,883
  • 12,153,030

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                sankalpsesiddhi
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -
  •                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                       -

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क

©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.