मुंबई ,दि.16 : ‘तोक्ते’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ३८९६, सिंधुदुर्ग- १४४ आणि रायगड जिल्ह्यातील २५०० लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
0000000