रविवार, जुलै 3, 2022
महासंवाद
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • आमच्याविषयी
  • वृत्त विशेष
  • विशेष लेख
    • माझी कथा
  • जिल्हा वार्ता
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • पुणे
      • पुणे
      • सोलापूर
      • सातारा
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • नाशिक
      • नाशिक
      • अहमदनगर
      • जळगाव
      • धुळे
      • नंदुरबार
    • औरंगाबाद
      • औरंगाबाद
      • जालना
      • बीड
    • लातूर
      • लातूर
      • उस्मानाबाद
      • नांदेड
      • परभणी
      • हिंगोली
    • अमरावती
      • अमरावती
      • अकोला
      • बुलढाणा
      • यवतमाळ
      • वाशिम
    • नागपूर
      • नागपूर
      • गडचिरोली
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • भंडारा
      • वर्धा
    • महाराष्ट्र परिचय केंद्र
      • नवी दिल्ली
      • पणजी
  • लोकराज्य
  • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
  • जय महाराष्ट्र
  • लढा कोरोनाशी
  • संपर्क
No Result
View All Result
महासंवाद
No Result
View All Result

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

नंदुरबार येथे आरोग्य शिबिर संपन्न

Team DGIPR by Team DGIPR
एप्रिल 22, 2022
in जिल्हा वार्ता, नंदुरबार
Reading Time: 1 min read
0
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन
Share on WhatsAppShare on TwitterShare on Facebook

नंदुरबार, दि.22 (जिमाका वृत्तसेवा) : ‍केंद्र व राज्य पुरस्कृत आरोग्य विषयक योजनांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  नंदुरबार येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार डॉ.विजयकुमार गावीत, पंचायत समिती सभापती प्रकाश गावीत, उपसभापती कमलेश महाले, जि.प. सदस्य देवमन पवार, प्रकल्पस्तरीय समिती अध्यक्ष दिलीप नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शिवाजी सुक्रे, डॉ.राजेश वसावे आदी उपस्थित होते.

यावेळी ॲड.पाडवी म्हणाले, केंद्र व राज्य शासनामार्फत नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत कार्ड योजना, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य अशा विविध योजना राबविण्यात येत आहे.  परंतू अद्यापही या योजनांचा लाभ घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी प्रमाणात असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा. ह्या योजना अधिकाधिक तळागाळापर्यंत पोहचण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती मोहिम राबवावी. सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन तत्पर असून जिल्ह्यातील नागरिकांना अधिकाधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी यावर्षी आदिवासी विभागामार्फत 70 कोटी तर सर्वसाधारण योजनांमधून 40 कोटी अशी एकूण 110 कोटी रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेत करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. चांगली आरोग्य सेवा देणे हे डॉक्टरांचे कर्तव्य असून अद्यापही दुर्गम भागात डॉक्टर सेवा देण्यास तयार नसतात यासाठी त्यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यात येईल. जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रिक्तपदे भरण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सिकलसेल आजाराचा समावेश करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार डॉ.गावीत म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  केंद्र शासनामार्फत प्रत्येक जिल्ह्यात 5 शिबिरांचे  आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता शासनामार्फत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणाऱ्या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. केंद्र शासनामार्फत नागरिकांना हेल्थ कार्ड देण्यासाठी प्रधानमंत्री जन आरोग्य कार्ड योजना सुरु केली असून या योजनेचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले. या आरोग्य शिबीरात मोठया संख्येने नागरिक सहभागी झाले होते.

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ मंजूरी प्रमाणपत्राचे वाटप

संजय गांधी निराधार योजनातंर्गत पात्र लाभार्थ्यांना पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांच्या हस्ते  संजय गांधी निराधार योजनेचे 451, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे 448, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजनेचे 173, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे 323, इंदिरा गांधी विकलांग योजनेचे 3 असे एकूण 1 हजार 398 पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूरीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

या कार्यक्रमास जि.प.चे उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मलाताई राऊत, संजय गांधी निराधार अनुदान समिती अध्यक्ष तथा जि.प सदस्य देवमन पवार, पंचायत समिती उपसभापती कमलेश महाले, प्रकल्पस्तरीय समितीचे अध्यक्ष दिलीप नाईक, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, नगरसेवक दिपक दिघे, अतुल पटेल, चेतन वळवी, परवेज खान, संजय गांधी निराधार समिती सदस्य रंजनाताई नाईक, दिपक गवते, इकबाल खाटीक, विश्वनाथ वळवी, भास्कर पाटील, स्वरुप बोरसे, तसेच इतर समिती सदस्य व  मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी, जि.प.उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी, दिलीप नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

0000

Tags: पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी
मागील बातमी

मेळघाटातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कर्तव्यपूर्ती यात्रा – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

पुढील बातमी

जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व्यक्तींना शिबिरांचा लाभ मिळवून द्यावा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

पुढील बातमी
कोरोना परिस्थितीत अनुरक्षण गृहातील अनाथ निराधार मुलांना मोठा दिलासा; संस्थांतील कालावधी पूर्ण झाल्यानंतर अधिकची २ वर्षे राहता येणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

जिल्ह्यातील अधिकाधिक गरजू व्यक्तींना शिबिरांचा लाभ मिळवून द्यावा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ट्विटरवर फॉलो करा

My Tweets

महासंवाद ईमेल वार्तापत्र मिळवा

तुमचा ईमेल नोंदवा आणि महासंवादचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.

वृत्त संग्रह

जुलै 2022
सो मं बु गु शु श र
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« जून    

फेसबुक पेज लाईक करा

फेसबुक पेज लाईक करा

चित्रफित दालन

https://www.youtube.com/watch?v=UYNMgCVV-Bs

छायाचित्र दालन

WhatsApp Image 2020-04-16 at 9.29.13 PM (1)
Currently Playing

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनावर मात केलेल्यांनी प्लाझ्मादान अवश्य करा – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोनासोबत जगताना एसएमएस त्रिसूत्री महत्त्वाची – आरोग्यमंत्री राजेश टोपे

जय महाराष्ट्र

कोरोना झाला म्हणून नाती तोडू नका!

जय महाराष्ट्र
दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

दुखणं अंगावर काढू नका! – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

जय महाराष्ट्र

महत्त्वाचे दुवे

  • महाराष्ट्र शासन
  • शासन निर्णय
  • मंत्रिमंडळ निर्णय
  • माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
  • महान्यूज
  • महाराष्ट्र पोलीस
  • लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

वाचक

  • 1,665
  • 9,789,454

महासंवाद विषयी

महासंवाद

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.

    No Result
    View All Result
    • मुख्य पृष्ठ
    • आमच्याविषयी
    • वृत्त विशेष
    • विशेष लेख
      • माझी कथा
    • जिल्हा वार्ता
      • कोकण
        • ठाणे
        • पालघर
        • रत्नागिरी
        • रायगड
      • पुणे
        • पुणे
        • सोलापूर
        • सातारा
      • कोल्हापूर
        • कोल्हापूर
        • सांगली
        • सिंधुदुर्ग
      • नाशिक
        • नाशिक
        • अहमदनगर
        • जळगाव
        • धुळे
        • नंदुरबार
      • औरंगाबाद
        • औरंगाबाद
        • जालना
        • बीड
      • लातूर
        • लातूर
        • उस्मानाबाद
        • नांदेड
        • परभणी
        • हिंगोली
      • अमरावती
        • अमरावती
        • अकोला
        • बुलढाणा
        • यवतमाळ
        • वाशिम
      • नागपूर
        • नागपूर
        • गडचिरोली
        • गोंदिया
        • चंद्रपूर
        • भंडारा
        • वर्धा
      • महाराष्ट्र परिचय केंद्र
        • नवी दिल्ली
        • पणजी
    • लोकराज्य
    • अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२
    • जय महाराष्ट्र
    • लढा कोरोनाशी
    • संपर्क

    ©️ २०२० महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांचा हा अधिकृत ब्लॉग आहे. ‘महासंवाद’ या ब्लॉगवर प्रकाशित मजकूर महाराष्ट्र शासनाशी संबंधित आहे, हा मजकूर आहे तसा मुद्रित करण्यास पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही.