यवतमाळ, दि. 27 (जिमाका) : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या योजनांची, उपक्रमांची व उपलब्ध सेवा सुविधांची माहिती वृत्तपत्रे व विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवा, असे निर्देश...
मुंबई, दि. २७ : आजच्या आधुनिक युगात महापुरुषांच्या विचारधारेतूनच आपल्याला सामाजिक समतेचा, न्यायाचा मार्ग सापडतो. महापुरुषांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता, प्रत्यक्ष आचरणात आणल्यास...
मुंबई, दि. २७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव...
मुंबई, दि. २७ : प्रकल्पग्रस्त व स्थानिक नागरिकांच्या पाल्यांना बृहन्मुंबई , ठाणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील खासगी कंपनीत प्राधान्याने नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न...
मुंबई, दि. 27 : वातावरण बदलाच्या समस्येमुळे आज पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले असून आता आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. यावर "बायोयुग"...