सोलापूर, दि. 31- रणरागिणी, राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सबंध भारतभर बारा हजाराहून अधिक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. पाण्यासाठी पाणवठे तसेच बारवे निर्माण करून जलव्यवस्थापनाचे...
कोल्हापूर, दि.३१ : जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची...
कोल्हापूर, दि.31 : कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभाग व त्याअंतर्गत विविध विषयांवर आढावा घेण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री...
कोल्हापूर, दि. ३१ : जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने सुरू असून, येत्या काळात शासनाकडून कोल्हापूरच्या विकासासाठी आवश्यक ती मदत वेळेत दिली...
मुंबई, दि. 31: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची...