मुंबई, दि. 23 : आदिवासींच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे विचार झाला पाहिजे. विकसित भारत म्हणजे सर्वसमावेशक विकास. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावले...
मुंबई, दि. 23 : आदिवासी समाजाचा सांस्कृतिक वारसा, भाषा, कला आणि परंपरा जपणे आवश्यक आहे. यामुळे विविधता आणि सामाजिक समृद्धी टिकून राहते. आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि...
मुंबई, दि. 23 : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात आज अभिवादन करण्यात आले.
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी...
मुंबई, दि. २२: सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभाग अंतर्गत करण्यात येत असलेल्या कामांना अधिकचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी मंत्रालय स्तरावर पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांना मान्यता ...
मुंबई, दि. २२ : नागपूर शहरात सुरू असलेली पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने व कालमर्यादेत पूर्ण करावीत. विकासकामे जलद गतीने पूर्ण करुन नागरिकांना दर्जेदार सेवा...