दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. नुकताच मराठीला अभिजात भाषाचा दर्जा मिळाला आणि आपल्या देशाच्या राजधानीच्या ठिकाणी अखिल भारतीय...
मराठी भाषेचं पुनर्जीवन करण्याचे काम शिवाजी महाराजांनी केलं असं म्हंटलं तर ते वावग ठरणार नाही इतकं काम शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी केलेलं आहे....
नवी दिल्ली येथे येत्या दि. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर देशाची राजधानी...
स्वभाषेच्या अभिमानाची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांकडून – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संस्कृतीचे बलस्थान असणाऱ्या भाषेने माणसे जोडावी - तारा भवाळकर
नवी दिल्ली दि.२१ : भाषा...
मुंबई, दि. २१ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यातर्फे घेण्यात येणारी इ. १० वी ची परीक्षा दि. २१/०२/२०२५ रोजी सुरू झाली...