मुंबई, दि. ३०: मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत...
• दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबध्द
• दरडोई उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न
• सिंधुदुर्गला विकसित जिल्हा बनविणार
सिंधुदुर्गनगरी दि 30 (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकडे घोडदौड करत आहे. साक्षरतेमध्ये राज्यातील...
मुंबई, दि. ३०: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य, विचार आणि प्रेरणादायी जीवनगाथा जनसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविणे आवश्यक असल्याने त्यांच्या ३०० व्या जयंती दिनाचे औचित्य साधून...
नागपूर,दि. 30 : शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उत्पादने वेळेत बाजारपेठेपर्यंत पोहचविता यावीत यासाठी त्यांच्या शेतापासून रस्त्याची नितांत आवश्यकता प्रत्येक भागात असते. शेतकऱ्यांची ही अडचण दूर व्हावी...
आदर्श राजा म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप डोळ्यासमोर येतं, तर आदर्श राज्यकर्त्या म्हटलं की, पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव पुढं येतं. आदर्श कन्या,...