विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध – अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची माहिती

0
11

मुंबई, दि. ६ : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (दि.५ ऑक्टोबर) राज्यभरात छाननी करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल ५ हजार ५४३ उमेदवारांपैकी ४ हजार ७४३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्याने ७९८ उमेदवारांचे अर्ज नामंजूर झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

काल छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात ४ मतदारसंघात ३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. धुळे जिल्ह्यात ५ मतदारसंघात ५६ उमेदवार, जळगाव जिल्ह्यात ११ मतदारसंघात १५४ उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात ७ मतदारसंघात ७५ उमेदवार, अकोला जिल्ह्यात ५ मतदारसंघात १०१ उमेदवार, वाशिम जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६० उमेदवार, अमरावती जिल्ह्यात ८ मतदारसंघात १५१ उमेदवार, वर्धा जिल्ह्यात ४ मतदारसंघात ५९ उमेदवार, नागपूर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८१ उमेदवार, भंडारा जिल्ह्यात ३ मतदारसंघात ६६ उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात ४ मतदारसंघात ७१ उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ४४ उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ९० उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात ७ मतदारसंघात १२५ उमेदवार, नांदेड जिल्ह्यात ९ मतदारसंघात ३२७ उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात ३ मतदारसंघात ५४ उमेदवार, परभणी जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८१ उमेदवार, जालना जिल्ह्यात ५ मतदारसंघात १३३ उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात ९ मतदारसंघात २०८ उमेदवार, नाशिक जिल्ह्यात १५ मतदारसंघात २१२ उमेदवार, पालघर जिल्ह्यात ६ मतदारसंघात ६९ उमेदवार, ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघात २५१ उमेदवार, मुंबई उपनगर जिल्ह्यात २५ मतदारसंघात २७६ उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात १० मतदारसंघात ८४ उमेदवार, रायगड जिल्ह्यात ७ मतदारसंघात ११२ उमेदवार, पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघात ३७२ उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात १२ मतदारसंघात १८२ उमेदवार, बीड जिल्ह्यात ६ मतदारसंघात २०२ उमेदवार, लातूर जिल्ह्यात ६ मतदारसंघात १२० उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात ४ मतदारसंघात ८२ उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात ११ मतदारसंघात २३७ उमेदवार, सातारा जिल्ह्यात ८ मतदारसंघात १०८ उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात ५ मतदारसंघात ४० उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात ३ मतदारसंघात २७ उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात १० मतदारसंघात १८६ उमेदवार, सांगली जिल्ह्यात ८ मतदारसंघात १११ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

0000

विधानसभा चुनाव के लिए राज्य के ४ हजार ७४३ उम्मीदवारों के नामांकन पत्र वैध

अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी जानकारी

मुंबई :विधानसभा चुनाव के लिए उम्मीदवारों द्वारा दाखिल की नामांकन पत्रों की छंटनी आज राज्य में की गई. इसमें राज्य के सभी विधानसभा निर्वाचन क्षेत्रों में कुल ५ हजार ५४३ उम्मीदवारों में से ४ हजार ७४३ उम्मीदवारों के आवेदन वैध साबित हुए हैं. जबकि त्रुटियों के कारण त्रुटी 800 उम्मीदवारों के आवेदन अवैध हुए हैं,ऐसी जानकारी अतिरिक्त मुख्य चुनाव अधिकारी दिलीप शिंदे ने दी.

आज छंटनी नंदुरबार जिले में ४ निर्वाचन क्षेत्र में ३६ उम्मीदवारों के अर्ज वैध साबित हुए. धुलिया जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में ५६ उम्मीदवार,जलगांव जिले में ११ निर्वाचन क्षेत्रों में १५४ उम्मीदवार,बुलढाणा जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में ७५ उम्मीदवार,अकोला जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में १०१ उम्मीदवार,वाशिम जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ६० उम्मीदवार,अमरावती जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १५१ उम्मीदवार,वर्धा जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ५९ उम्मीदवार,नागपूर जिले में १२ निर्वाचन क्षेत्रों में १८१ उम्मीदवार,भंडारा जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ६६ उम्मीदवार,गोंदीया जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ७१ उम्मीदवार,गडचिरोली जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ४४ उम्मीदवार,चंद्रपूर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में ९० उम्मीदवार,यवतमाल जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में १२५ उम्मीदवार,नांदेड जिले में ९ निर्वाचन क्षेत्रों में ३२७ उम्मीदवार,हिंगोली जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में ५४ उम्मीदवार,परभणी जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ८१ उम्मीदवार,जालना जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में १३३ उम्मीदवार,औरंगाबाद जिले में ९ निर्वाचन क्षेत्रों में २०८ उम्मीदवार,नाशिक जिले में १५ निर्वाचन क्षेत्रों में २१२ उम्मीदवार,पालघर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में ६९ उम्मीदवार,ठाणे जिले में १८ निर्वाचन क्षेत्रों में २५१ उम्मीदवार,मुंबई उपनगर जिले में २५ निर्वाचन क्षेत्रों में २७६ उम्मीदवार (वांद्रे पश्चिम निर्वाचन क्षेत्र की जानकारी देर रात तक अप्राप्त),मुंबई शहर जिले में १० निर्वाचन क्षेत्रों में ८४ उम्मीदवार,रायगड जिले में ७ निर्वाचन क्षेत्रों में ११२ उम्मीदवार,पुणे जिले में २१ निर्वाचन क्षेत्रों में ३७२ उम्मीदवार,अहमदनगर जिले में १२ निर्वाचन क्षेत्रों में १८२ उम्मीदवार,बीड जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में २०२ उम्मीदवार,लातूर जिले में ६ निर्वाचन क्षेत्रों में १२० उम्मीदवार,उस्मानाबाद जिले में ४ निर्वाचन क्षेत्रों में ८२ उम्मीदवार,सोलापूर जिले में ११ निर्वाचन क्षेत्रों में २३७ उम्मीदवार,सातारा जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १०८ उम्मीदवार,रत्नागिरी जिले में ५ निर्वाचन क्षेत्रों में ४० उम्मीदवार,सिंधुदूर्ग जिले में ३ निर्वाचन क्षेत्रों में २७ उम्मीदवार,कोल्हापूर जिले में १० निर्वाचन क्षेत्रों में १८६ उम्मीदवार,सांगली जिले में ८ निर्वाचन क्षेत्रों में १११ उम्मीदवारों के नामनिर्देशनपत्र वैध साबित हुए हैं.

0000

Application form of 4,743 candidates valid for assembly elections in the state

Information by Additional Chief Electoral Officer Dilip Shinde

Mumbai, 6.Oct.19: “Nomination papers filed by candidates for the assembly elections were scrutinized today across the state. Of them, out of the total 5,543 candidates filed in all the constituencies in the state, the applications of 4,743 candidates have been valid. Applications of 800 candidates were rejected due to errors” informed Additional Chief Electoral Officer Dilip Shinde.

Today, after the scrutiny, the nomination forms of 36 candidates were valid in 4 constituencies in Nandurbar district while in Dhule district 56 candidates in 5 constituencies, 154 candidate in 11 constituencies in Jalgaon district, 75 candidate in 7 constituencies in Buldhana district, 101 candidate in 5 constituency in Akola district, 60 candidate in 3 constituencies in Washim district. 151 candidates in 8 constituencies in the Amravati district, 59 candidates in 4 constituencies in the Wardha district, 181 candidates in 12 constituencies in the Nagpur district, In Bhandara district, 66 candidate in 3 constituencies, 71 candidates in 4 constituencies in Gondia district, 44 candidates in 3 constituencies in Gadchiroli district, 90 candidates in 6 constituencies in Chandrapur district, 125 candidates in 7 constituencies in Yavatmal district. 327 candidates in 9 constituencies in the Nanded, 54 candidates in 3 constituencies in the Hingoli district, 81 candidates in 4 constituencies in Parbhani district, 133 candidates in 5 constituencies in Jalna district, 208 candidates in 9 constituencies in Aurangabad district, 212 candidates in 15 constituencies in Nashik district, 69 candidates in 6 constituencies in Palghar district, 251 candidates in 18 constituencies in Thane district, 276 candidates in 25 constituencies in Mumbai (subrub),   84 candidates in 10 constituencies in Mumbai (City), 112 candidates in 7 constituencies in Raigad district,  21 candidates in the 372 constituencies in Pune district, In Ahmednagar district, 182 candidates in 12 constituencies ,  202 candidate in 6 constituencies in Beed district, 120 candidate in 6 constituencies in Latur district, 82 candidate in 4 constituencies in Osmanabad district, 237 candidate in 11 constituencies in Solapur district, 108 candidates in 8 constituency in Satara district, 40 candidates in 5 constituencies of Ratnagiri district, 27 candidates in 3 constituencies in the Sindhudurga district, 186 candidates in 10 constituencies  in Kolhapur district, 111 candidates in 8 constituencies in Sangli district have been valid.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here